शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित
शिक्षकांचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन
दिनांक १४ व १५ एप्रिल, २०१२
स्थळ: महात्मा फुले सभागृह, महाराष्ट्र राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
पार्श्वभूमी:
अभ्यासक्रमाशी संबधित विषयांवर,
शैक्षणिक विषयांवर लिहिणारे (शिक्षणातील नवीन प्रवाह,शैक्षणिक धोरण,शैक्षणिक
समस्या, इत्यादी) आणि ललित साहित्य(कथा,कविता,नाटक, कादंबऱ्या इत्यादी) अशा तिन्ही अंगांनी लेखन करणारे अनेक
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. अशा शिक्षकांना एकत्र येऊन आपले
विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी एक व्यासपीठ मिळावे
म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या परिषद) आणि
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक १४ आणि १५ एप्रिल २०१२ रोजी पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे साहित्य
संमेलन आयोजित केले आहे.
अनेक शिक्षक खूप चांगले लिहीत असले तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ
उपलब्ध नसल्याने दुर्लक्षित राहतात. अशा लिहित्या शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख
मिळावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी हा प्रमुख उद्देश या
संमेलनाचा आहे. याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी व विद्यार्थांमध्ये वाचनाची आवड
निर्माण व्हावी यासाठीही हे संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल.
दिनांक १४ व १५ एप्रिल २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष हे
औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात
आले आहे. संमेलनात सुमारे ३०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक सहभागी होतील असा
अंदाज आहे.
संयोजन समितीचे सदस्य
स्वागताध्यक्ष
खासदार सुप्रिया सुळे,
निमंत्रक, शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.
मार्गदर्शक
डॉ. कुमुद बन्सल,
मुख्य संयोजक, शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद(विद्या परिषद)
श्री. नामदेवराव जरग, संचालक
श्री. दिनकर पाटील, सहसंचालक
डॉ. शकुंतला काळे, सहसंचालक
श्री. कैलास थिटे
शिक्षण विकास मंच
डॉ. वसंत काळपांडे
श्रीमती बसंती रॉय
अॅड. मनीषा पाटील
श्री. दत्ता बाळसराफ
संमेलनाचे वेळापत्रक
शनिवार, दिनांक १४ एप्रिल २०१२
सकाळी ९.०० ते १०.०० नोंदणी
सकाळी १०.०० ते ११.३० उद्घाटन
स्वागत: श्रीमती सुप्रिया सुळे
प्रास्ताविक: डॉ. कुमुद बन्सल
उद्घाटक: मा. ना. राजेंद्र dardaदर्डा, शालेय शिक्षण मंत्री
प्रमुख अतिथी : डॉ. विजया वाड, मराठी विश्वकोश मंडळ
विशेष अतिथी: श्री. भाऊ गावंडे
याच सत्रात शिक्षण विकास मंचाचे ‘शाळांचे प्रगतिपुस्तक” (संपादक:डॉ. वसंत काळपांडे व बसंती
रॉय) आणि ‘ग्रंथाली’चे ‘उंबरठ्यावरचे दिवस(लेखक: भाऊ गावंडे) या दोन पुस्तकांचे
प्रकाशन होईल.
सत्र १ ले - ११.३० ते १.००
माझी साहित्यिक जडण-घडण
( पुरस्कार प्राप्त शिक्षक साहित्यिकांची मुलाखत )
श्री. रमेश इंगळे उत्रादकर
श्री. कृष्णात खोत
श्री. बालाजी इंगळे
मुलाखत घेतील प्रिया निघोजकर आणि जितेंद्र देवकर
दुपारी १.०० ते २.३० जेवण
सत्र २ रे – २.३० ते ४.०० माझे
शैक्षणिक विषयांवरील लेखन
(परिसंवाद) श्रीमती सुचिता पडळकर
श्री.
भाऊसाहेब चासकर
श्रीमती
स्मिता गालफाडे
श्री.
रुच्या वेध्या गावीत
दुपारी ४.०० ते ४.३०
चहा
सत्र ३ रे – ४.३० ते ६.३० शब्द
झुल्यावर – कवितांचा आस्वाद
केशव
खटींग
बबलू वडार
शब्बीर
शेख
तृप्ती
अंधारे
ज्योत्स्ना
चंदगुडे
किशोर
बळी
लक्ष्मण
जेवणे
संगीता
जोशी
गोविंद पाटील
गंगाधर
रासगे
रावसाहेब मुरगी
मधुकर जांभळे
सायं. ७.३० ते ८.३० जेवण
सत्र ४ थे - रात्रौ ८.३० ते १०.०० कलाविष्कार
– विविध गुणदर्शन कार्यक्रम
रविवार, दिनांक १५ एप्रिल २०१२
सकाळी ८.३० ते ९.३० नाश्ता
सत्र ५ वे - ९.०० ते १०.३० वाचन,
लेखन व अभिव्यक्तीची आवड निर्माण करणारे
उपक्रम
श्री. नरेंद्र लांजेवार
श्री. प्रमोद धायगुडे
श्री. रवींद्र जंगम
श्रीमती वैशाली जंगम
सत्र ६ वे – १०.३० ते १२.०० मानवी
जीवनमूल्ये रुजवण्यासाठी पाठ्यपुस्तके
श्री. वि. ना. लांडगे श्री. फारुख काझी श्रीमती सुषमा शर्मा श्रीमती स्नेहा जोशी
दुपारी १२.०० ते १.३० समारोप
स्वागत : डॉ. वसंत काळपांडे
अहवाल
वाचन: श्रीमती मनीषा पाटील
प्रमुख
पाहुणे
मा. ना.
प्रा. फौजिया खान, राज्यमंत्री(शालेय शिक्षण)
डॉ. वसंत
आबाजी डहाके,
अध्यक्ष,
८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
प्रमुख
उपस्थिती
डॉ. कुमुद बन्सल