Tuesday, November 8, 2011

मी ३१ नोव्हेम्बर २०११  ला भारतात परत आलो. आज ८-११-२०११ ला श्री. किशोर गोरे आणि चंद्रकांत यांचेशी बोलणे झाले. त्यांचेशी बोलूं खूप आनंद झाला. मला अमरावतीला जायचे आहे. ताईची भेट घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment